Wednesday, July 1, 2009

माझे विचार

मित्रहो खूप दिवसान पासून blog लिहावा अशी इच्छा होती पण समजत नव्हत कसे लिहावे शेवटी आज अगदी मनवर घेतला आणि लिहिण्यास सुरुवात केली मला खर म्हणजे तसा पहायाल गेल तर काहीच माहित नव्हत blog वैगरे कसा लिहितात पण खर कल्पना सुचली ती आदित्य रिसबूड ह्याच्या कडून मी त्याची खूप खूप आभारी आहे त्यानेच मला सांगितला आज कसे काय करायचे तेव्हा जर काही चुका असतील तर त्या लगेच कळवाव्यात हि विनंती आपणही सामील व्हा ह्या blog मध्ये.

खूप काही लिहावासा वाटतय पण मी काही कवी किंवा लेखक नाहीये प्रत्येक व्यक्तीचे आचार विचार नीर-निराळे असतात ते म्हणतात न व्यकी तितक्या प्रजाती ते खरा आहे. सहसा लोकाना आपल्या भाव भावनाच प्रदर्शन मांडलेले रुचत नाही. आपल मन मात्र मोकळ आपण केलच पाहिजे.तसे पहिली कोणतीही गोष्ट अनुभवतांना नेहमीच मजा येते......

असो मला ते नेहमीच आवडेल बहुतेक माझा हा प्रयत्न सफल झाला असेल असा मला वाटत पाहू आता हा तर पहिलाच म्हणून काही चुका असतीलच तरीही पुढील blog मध्ये नक्की सुधारण्याच प्रयत्न करेन माझी हि कविता बहुतेक आवडली असेल अशी मी अशा करते.

No comments:

Followers