Monday, November 23, 2009

मिस कॉल.............. एक आठवन

मुलात  science ला admission घेणे म्हणजे स्वताला  काही वर्ष अभ्यासासाठी  बांधून घेणे. science ला कॉलेज एन्जॉय कारन म्हणजेच अभ्यास करण. त्यातून माझ b. pharmacy लास्ट इयर म्हणजे अभ्यास - अभ्यास अणि फक्त अभ्यास दिवसभर lecture, practicals , notes , library , सततच्या परीक्षा एवढाच चक्र सुरु होत. बर रविवार वगलता याला एकही दिवस फाटा नसतो ह. coomerece college छे कट्टे बघा, सतत ओसंड्लेले. पण आम्ही मात्र कॉलेज मध्ये जाउन सुध्हा मित्र - मैत्रिणी निवांतपणे बोलाले मला अथवत नाही. ही काही तकरार नाहीये, करण हे क्षेत्र निवाड़ाने हा माझाच निर्ण्याय होता.
      दिवस भराच्या ह्या चक्रतुन थोडा change म्हणून रोज संध्याकाळी अभ्यासातून थोडा वेळ काढून आमचे एकमेकाना मिस कॉल  देने, messge  करने , कधी चाटिंग , अणि कधी कधी कॉल पण होत असत. पण तसा बघायला गेला तर मिस कॉल म्हणा किंवा messge  म्हणा त्यातून फरसा काही साध्य होत नसला तरीही दिवस भराच्या धब्द्ग्यातुन एकमेकांची आठवन काढल्याचा, टी धेव्ल्याच एक समाधान   मिलत, तेव्ह्दिच थोडीशी गम्मत पण येत होती.
                 पण माझ्या ह्या मज्जेवर हल्ली आई - बाबांची गदा अलिये. सारखा माझ्यावर लक्ष ठेवून असतात. आई -बाबांना संशय यायला लागलाय की कोनाश ठावुक . माला तर कलाताच    नाहीये असा का वगाताहेत! माला सतत काही न काही प्रश्न विचारत असतात. काय गा बाई काय चालालय तुझा अलीकडे जरा जास्तच फोन वाजतोय तुझा! कोणाचे गा फोन येत असतात तुला नेहमी? एवढा वेळ हसून खिदलुन कोणाशी बोलत असतेस ग?  तुलाच बरे फोन येतात आमचा डब्बा तर कधी तरी चुकून वाजतो ग!  असले एक न अनेक प्रश्न चालू असतात.
            मला काळात नहिये दिवस भरातुन थोडा वेळ मित्र -मैत्रिन्निन्शी गप्पा मारल्या तर बिघडते कुठे! पण नाही , जरा कुठे फोन वाजला की लगेच आईच्या कपलावर आठ्या . आता कुठे मी फोन वर बोलायला सुरुवात केली की, आई चक्क माझ्या शेजारीच   हे म्हणजे जरा अतीच होताय. दिवस भराच्या थाकाव्यतुन, टेंशन मधून  मला थोड़ी
privacy घेण्याचा हक्क नाही का?  जरा कुठे फोन वाजला की लगेच " हा जा आता प्राइवेट गप्पा मारा तुम्ही रूम मध्ये जावून बोला ह!" चालू देत तुझा private असच. आता काही ही पोर एका   तासाच्या आत आमच्यात येइल असा वाटत नाही . अशी बरीच वाक्ये सुरु होतात. आणि  असे messege म्हणा किंवा फोन वर बोलण्याने मी आय लगेच कोणाच्या प्रेमात पडणार आहे का? याचा अर्थ मी काय घरातून पालूं जाणार आहे का ? आणि  सांगितले की friend चा फोन होता की पुढला   प्रश्न हाच  कोण होत? तो / ती?
         हे परमेश्वरा, समजावून संग रे बाबा माझ्या आई - बाबाना  माझा मन!!!!!

Saturday, November 21, 2009

प्रपोज...ही असते

गंधा (सुगंधा) आणि राजा दोघं कितीतरी वेळ नुसते एकमेकांकडे पाहत होते. ते एक महिन्यापासून एकमेकांना ओळखत असले तरी प्रत्यक्ष एकमेकांसमोर प्रथमच आले होते. ते एकमेकांना नुसते ओळखतच नसून त्यांनी सर्वार्थाने एकमेकांना जाणून घेतले होते. एकमेकांच्या स्वभावातल्या सर्व खाचाखोचा त्यांना माहित झाल्या होत्या. तरीही प्रत्यक्ष एकमेकांसमोर येताच त्यांना काय बोलावे काही सुचत नव्हते. ते एवढे स्तब्ध होते की जणू दोन-दोन तिन-तिन पानांची मेल करणारे ते आपणच का? अशी क्षणभर त्यांना शंका यावी. शेवटी त्यानेच पुढाकार घेवून सुरवात केली,


                 '' ट्रॅफिकमधे अडकलो होतो म्हणून उशीर झाला.... ग    ''

                      '' मी तर साडेचार पासूनच तूझी वाट पाहत आहे...''  गंधा  म्हणाली.

                       '' पण तू तर पाचची वेळ दिली होतीस'' ... राजा म्हणाला.


फक्त सुरवात करण्याचाच अवकाश, आता ते एकमेकांना चांगले मोकळे बोलू लागले. मग मनमुराद पणे बोलणे सुरु झाले. म्हणजेच गप्पा सुरु झाल्यात.
बोलत बोलताच  ते हळू हळू बीचच्या रेतीवर समुद्राच्या किनाऱ्या-किनाऱ्याने चालू लागले. चालता चालता केव्हा त्यांचे हात आपसूकच एकदूसऱ्यांच्या हातात गुंफले, त्यांना कळलंच नाही. कितीतरी वेळ हातात हात घालून ते बीचवर फिरत होते. सुर्यास्त होवून गेला होता आणि आता अंधारही पडायला लागला होता. मधेच अचानक थबकून, गंभीर होवून विवेक म्हणाला,.......


                         '' गंधा ... एक गोष्ट विचारू?''

                        तिने डोळ्यांनीच होकार दिला.

माझ्याशी लग्न करशील?'' त्याने सरळच तिला विचारले.....

तेव्हा गंधा काय बोलणार होती...........

त्याच्या त्या अनपेक्षित प्रश्नाने ती एक क्षण गोंधळून गेली. आपल्या गोंधळलेल्या मनस्थितीतून सावरताच तिने काही न बोलता लाजून खाली मान घातली.


अरे............ राजा मी अजुन तसा काही विचार नाही केलाय रे ...( मनातील विचार)

                   राजच हृदय आता जोरजोराने धडधडायला लागलं होतं.    
   
                      आपण मनाचा हिय्या करुन हा प्रश्न तर विचारला...

                           पण ती 'हो' म्हणेल की 'नाही'?...




                         तो तिच्या उत्तराची प्रतिक्षा करु लागला.

                      आपण हा प्रश्न विचारायला जरा घाईच तर नाही ना केली?...

                                ती जर 'नाही' म्हणाली तर?...

                  त्याच्या डोक्यात नाना शंका डोकावू लागल्या.

                           थोड्या वेळाने ती म्हणाली,

                        '' चला आपल्याला निघायला पाहिजे..''

            तिने बोलायला सुरवात केली तेव्हा पुन्हा त्याचे हृदय धडधडायला लागले होते...

                       पण हे काय तिने त्याच्या प्रश्नाचे उत्तर टाळले होते...

    पण तो एक पीएचडी चा विद्यार्थी होता. कोणत्याही प्रश्नाचा छडा लावणे त्याच्या रक्तातच होते.

             '' गंधा ... तू माझ्या प्रश्नाचे उत्तर दिले नाहीस..'' त्याने तिला हटकले.

        '' चल मी तुला सोडून येते'' ती पुन्हा त्याच्या प्रश्नाच्या उत्तराला टाळत म्हणाली.

                  पण तोही काही कमी नव्हता.

                  '' अजून तू माझ्या प्रश्नाचे उत्तर नाही दिलेस''

ती लाजेने चूर होत होती. तिची मान खाली झूकलेली होती आणि तिचा गोरा चेहरा लाजेने लाल लाल झाला होता. ती आपल्या भावना लपविण्यासाठी पायाच्या अंगठ्याने जमीन कुरेदू लागली.


                     '' मी थोडीच नाही म्हणाले'' ती कशीबशी खाली मान ठेवूनच म्हणाली.

आपल्या तोंडून हे शब्द बाहेर पडले याचे तिचे तिलाच आश्चर्य वाटत होते.राजाचा  आतापर्यंत भांड्यात पडलेला जीव आता कुठे सावरला होता. त्याला इतका आनंद झाला होता की त्याला तो कसा साजरा करावा काही सुचत नव्हते. त्याने न राहवून तिला प्रेमाने आपल्या घट्ट मिठीत ओढून घेवून उचलले....

टिप: वरील कथानक हे श्री बाबासाहेब लोखंडे ह्याच्या जवालिक ह्या पुस्तकातील आहे
मला ते कथानक खुपच आवडले .म्हणून मी थोडक्यात ते इथे सांगण्याचा प्रयत्न केलाय तुम्हला आवडल असेल अशी मी आशा करते.....

असे












































      


























 

Friday, November 13, 2009

common sense मुलीना असतो की नसतो

हा blog लिहिण्याचे खरे कारन म्हणजे मला विषय सापडत नव्हता पण इशान कुलकर्णी ह्यानी मला त्याबद्दल जरा प्रवचन दिले थोडक्यात का होइना त्याचा सारांश हा होता की मुलीना common sense नसतो. पण मी म्हणेन की हे खोट आहे. तसा बघायला गेला तर common sense हा प्रत्येकालाच असतो मग तो मुलगा असो व मुलगी ते कही ठरवून येत नसत. sense म्हणजे के हे जर कलल तर common sense पण अर्थ चटकन समजतो. sense चा अर्थ माझ्यामते अक्कल असा होतो. जर मुलीना अक्कल नसते तर मुलानाही ते लागु होते. जर मुलीना sense च नसतो तर मूल का मागे लागतात मुल्निच्या असा मी म्हणेन. जर sense असेल तर
 खलील शब्द वाचून त्याचा अर्थ लावा म्हणजे मला कलेल की माझ्या भावना तुमच्या पर्यन्त पोहोच्ल्यात   आयुष्य हे समुद्र आहे हृदय हा किनारा आहे,
 आणि  मित्र म्हणजे लाता आहेत.
समुद्रात किती लाता  आहेत हे महत्वाचा नसून,
त्या किनारयाला किती स्पर्श करतात ते महत्वच असत.

आताह्या वरील ओलींचा आपणाला अर्थ लागला असेल तर त्याला मी म्हणेन की sense आहे म्हणुन नाही तर......
जर आपनास काही सुचवायचे असल्यास आपण आपले अभिप्राय देऊ शकता.

    महत्व्हाची टिप : मला ह्या blog द्वारे कुणालाही दुखावण्याचा हेतु नव्हता तर एक गोड प्रयत्न होता की, मुलगा  असो वा मुलगी sense हा प्रतेकलाच असतो तेव्हा ही बाब खोटी आहे की मुलीना so called common sense नसतो.

ह्या blog वर आपले अभिप्र्य निश्चित पणे अपेक्षित आहेत.

Followers